कविता करता आली नाही म्हणून काय झालं ......
कविता करता आली नाही म्हणून काय झालं,
माणूस म्हणून जगता आलं इतकं का कमी झालं,
नाही सुचले शब्द म्हणून काय झालं,
समोरच्याला चांगलं बोलून आपलंसं करता आलं इतकं का कमी झालं,
नाही जुळल्या कवितेच्या चार ओळी म्हणून काय झालं,
आपली नाती - गोती निभावता आलं इतकं का कमी झालं,
यमक जुळणाऱ्या ओली नाही लिहता आल्या म्हणून काय झालं, आयुष्याचे गणित जुळवता आलं ,इतकं का कमी झालं,
नाही मिरवता आले कवी म्हणून, तर काय झालं,
आपल्या कर्तृत्वातून ताट मानेने जगता आले, इतकं का कमी झाले.....
-- केतन कोलते
कविता करता आली नाही म्हणून काय झालं,
माणूस म्हणून जगता आलं इतकं का कमी झालं,
नाही सुचले शब्द म्हणून काय झालं,
समोरच्याला चांगलं बोलून आपलंसं करता आलं इतकं का कमी झालं,
नाही जुळल्या कवितेच्या चार ओळी म्हणून काय झालं,
आपली नाती - गोती निभावता आलं इतकं का कमी झालं,
यमक जुळणाऱ्या ओली नाही लिहता आल्या म्हणून काय झालं, आयुष्याचे गणित जुळवता आलं ,इतकं का कमी झालं,
नाही मिरवता आले कवी म्हणून, तर काय झालं,
आपल्या कर्तृत्वातून ताट मानेने जगता आले, इतकं का कमी झाले.....
-- केतन कोलते
अप्रतिम कविता👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा👌👌 खुपच छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाकविवर्य केतन कोलते👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNice broo
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाNice👌👍
उत्तर द्याहटवा